मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

कुशाणराजे

views

3:31
प्राचीन काळापासून अनेक राजांनी भारतावर आक्रमण करून राज्य केले. उदा सिकंदर ,बाबर, इब्राहिम, लोदी, इंग्रज, पोर्तुगीज इ. विविध टोळ्या मध्य आशियातून भारतात आल्या होत्या. या टोळ्या कुशाण या नावाने ओळखल्या जात होत्या.